आध्यात्मिक लेख
  • आध्यात्मिक लेख : ऐतरेय उपनिषद

    ऐतरेय उपनिषद हे एक उपनिषद आहे. ऐतरेय या ऋषींनी लिहीलेले वा सांगितलेले म्हणून याचे नाव ते ऐतरेय उपनिषद असे झाले. ऐतर हा 'इतरा' या स्त्री चा पुत्र होता त्यांनी आपल्या आईचे नाव लावले होते. छांदोग्य उपनिषदात ऐतरेय ऋषींचा उल्लेख आढळतो. हे गद्य साहित्य आहे. यात सृष्टिचा जन्म, मानव शरीर उत्पत्ति आणि अन्न उत्पादन याचे वर्णन आहे....

  • आध्यात्मिक लेख : आकाश तत्व

    आकाशातून पडणारे पाणी अखेरीस समुद्रालाच जाऊन मिळते. तसेच कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवालाच जाऊन पोहोचतो. आपण असे धरून चालतो की पाऊस हा आकाशातून पडतो परंतु खरं तर पाऊस हा ढगातून पडतो...

  • आध्यात्मिक लेख : अमृतबिंदू उपनिषद

    मन हे वायुरूप आहे, चंचल आहे, ताब्यात ठेवायला कठीण आहे याविषयी आपण सर्व जाणतो. याच मनाच्या दोन अवस्था आहेत - शुद्ध व अशुद्ध ! संकल्प / विकल्प करणे हा मनाचा चाळा आहे, हवे नको च्या चक्रात ते अडकलेले असते. संकल्पतूनच काम उद्भवतो आणि यां कामसंकल्पामध्ये अडकलेले मन हे अशुद्ध मन आहे......

  • आध्यात्मिक लेख : आनंद मीमांसा

    तैत्तिरीय उपनिषदात सांगितलेली आनंदाची मीमांसा इतकी निरुपम आहे की साधकाने नुसती तेवढीच समजून घेऊन आचरणात आणण्याचा अभ्यास केला तरी इतर काही समजायला वा अभ्यासायला नको. त्यासाठी आनंद हा शब्द ऋषी कोणत्या अर्थाने वापरतात हे नीट ध्यानात घ्यायला हवे.....

  • आध्यात्मिक लेख : अनर्थ परंपरा

    युद्धाचा मूळ हेतू तरी नेमका काय आहे? माणसे युद्ध करतात तरी कशासाठी? कोणता लाभ मिळवायचा असतो त्यातून? सर्वसाधारणपणे युद्धे लढली जातात ती राज्य (भूमी), संपत्ती किंवा स्त्री साठी! खरा राजा लढाईत मिळालेले राज्य वा द्रव्य आपल्या प्रजाजनांसाठीच वापरतो.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - विवेचन

    श्रीमद्भगवतगीता हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. सर्व कलांची कला आहे. सर्व तत्त्वज्ञानांचा मुकुटमणी आहे. उपनिषदांचे काढलेले सार आहे. गीतेला प्रस्थानत्रयी मध्ये स्थान आहे. मानवाला जर आत्मोद्धार करून घ्यायचा असेल, आत्मोन्नती च्या मार्गाने जायचे असेल, म्हणजेच प्रेयासा कडून श्रेयासा कडे जायचे असेल तर परब्रह्म म्हणजेच ईश्वर जाणून......

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय १

    श्रीकृष्ण-अर्जुन संवाद - धृतराष्ट्र उवाच  - धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय २

    सांख्य योग - संजय उवाच - तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥२.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ३

    कर्म योग - अर्जुन उवाच - ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन। तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥३.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ४

    ज्ञानकर्मसंन्यासयोग - श्री भगवानुवाच - इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥४.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ५

    कर्म सन्यास योग - अर्जुन उवाच - संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌ ॥५.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ६

    आत्म संयम योग - श्रीभगवानुवाच - अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥६.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ७

    ज्ञान विज्ञानं योग - श्रीभगवानुवाच - मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः। असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥७.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ८

    अक्षर ब्रह्मं योग - अर्जुन उवाच - किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम। अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥८.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता - अध्याय ९

    राज विद्या राज गुह्यः योग - श्रीभगवानुवाच - इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥९.१॥.....

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता प्रयागतीर्थ

    तीर्थ म्हणजे पवित्र स्थान किंवा पवित्र जल! अनेकदा नद्यांच्या पावन जलामुळे तीरावरील नगरांना तीर्थक्षेत्र असे म्हणले जाते. त्यातही जिथे एकापेक्षा अधिक नद्यांचा संगम होत असेल त्या ठिकाणाला प्रयाग म्हणले जाते. असे पंचप्रयाग आहेत - विष्णुप्रयाग, नन्दप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग. हीच उपमा जर ग्रंथाला द्यायची झाली तर ज्यामध्ये अनेक मार्ग, अनेक योग, अनेक रस समाविष्ट आहेत त्या अद्भुत, अलौकिक, वैश्विक भगवद्गीतेला प्रयागतीर्थच म्हणावे लागेल...........

  • आध्यात्मिक लेख : भगवद्गीता सर्वांसाठी

    श्रीमद्भगवतगीता हा अद्भुत ग्रंथ हा केवळ ज्ञानी, विद्वान पंडितांचा आहे हा गैरसमज प्रथम डोक्यातून काढून टाकायला हवा. ही गीता अगदी सर्वसामान्य लोकांसाठी आहे. मुळात तो केवळ तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही तर तो आचरणाचा ग्रंथ आहे. गीता ही सार्वाना सामावून घेणारी, आपलेसे करणारी आहे. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी मग तो कोणत्याही धर्म, पंथ, संप्रदाय, देश किंवा वर्णाचा असो श्रीमद्भगवतगीता मार्गदर्शकच ठरते....

  • आध्यात्मिक लेख : भक्तियोग - अध्याय १२

    लहानथोरांनपासून सर्वाना अगदी सुपरिचित असणारा हा श्रीमद्भगवतगीतेचा बारावा अध्याय! श्लोकसंख्या कमी असल्याने आणि इतर अध्यायांच्या तुलनेत शब्दोच्चारही सोपे असल्याने शालेय विद्यार्थांसाठी हा अध्याय बऱ्याचदा पाठांतरासाठी नेमला जातो. बऱ्याचजणांनी हा अध्याय मुखोद्गत केला आहे. त्यातील तत्व हे वरवर पहाता समजायला सोपे वाटते, परंतु सोपा आहे म्हणून कमी महत्वाचा आहे असे समजू नका........

  • आध्यात्मिक लेख : भक्ति योग

    आपल्या भारतीय संस्कृतीला वेद - वेदांताची फार मोठी परंपरा आहे. चार वेद, चार वर्ण, चार आश्रम आणि चार पुरुषार्थ अशा सोळा खांबावर हे संस्कृती-मंदिर उभे आहे. रामायण-महाभारतसारखी महाकाव्ये याच भूमित प्रेमादराने गायली जात आहेत......

  • आध्यात्मिक लेख : भक्ति योग १

    जे जे अनुभवायला येते ते सर्व ईश्वराचेच रुप आहे. परमार्थ मार्गावर वाटचालीला सुरुवात करताना सर्वत्र परमेश्वरच दिसायला हवा, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे असले तरी सगुणाच्या आधाराशिवाय तो दिसणे शक्य नाही......

  • आध्यात्मिक लेख : ब्रह्मज्ञानावलीमाला

    या स्त्रोत्राच्या आरंभीच याची महती वर्णन केली आहे, केवळ एकदाच श्रावण केल्याने ज्याच्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होते अशी ही ब्रह्मज्ञानावलीमाला सर्वाना मोक्ष्प्रप्तिसाठी लाभदायक आहे. सर्व प्रकारच्या संगपासून मी पूर्णपणे निर्लिप्त आहे, मी सत चित आनंद स्वरूप आहे. मी तोच अविनाशी, अविकारी आत्मा आहे....

  • आध्यात्मिक लेख : लोकसंग्रह

    जो आवडतो सर्वाना | तोची आवडे देवाला || अशी एका गाण्याची ओळ आहे. म्हणजे लोकप्रिय माणसेच देवाला आवडतात असं याचा अर्थ होतो का? आणि लोकप्रिय म्हणजे तरी कोण? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोकप्रियतेच्या व्याख्या बदलत जातात....

  • आध्यात्मिक लेख : छांदोग्य उपनिषद भाग १

    वेदांना सामवेदोSस्मि असे म्हणून प्रक्त्यक्ष भगवंताने ज्याला विभूति म्हणून गौरविले त्या सामवेदाच्या ब्राह्मणाच्या अंतर्गत हे छांदोग्य उपनिषद येते आणि वेदांच्या चार महावाक्यांपैकी "तत्वमसि" हे सर्वपरिचित महावाक्यही याच उपनिषदातील आहे. विस्तारादृष्ट्या देखील हे उपनिषद बरेच मोठे आहे. एकून ८ अध्यायात आणि १५३ खंडात हे विभागलेले आहे.........

  • आध्यात्मिक लेख : छांदोग्य उपनिषद भाग २

    वेदांना सामवेदोSस्मि असे म्हणून प्रक्त्यक्ष भगवंताने ज्याला विभूति म्हणून गौरविले त्या सामवेदाच्या ब्राह्मणाच्या अंतर्गत हे छांदोग्य उपनिषद येते आणि वेदांच्या चार महावाक्यांपैकी "तत्वमसि" हे सर्वपरिचित महावाक्यही याच उपनिषदातील आहे. विस्तारादृष्ट्या देखील हे उपनिषद बरेच मोठे आहे. एकून ८ अध्यायात आणि १५३ खंडात हे विभागलेले आहे.........

  • आध्यात्मिक लेख : छांदोग्य उपनिषद भाग ३

    वेदांना सामवेदोSस्मि असे म्हणून प्रक्त्यक्ष भगवंताने ज्याला विभूति म्हणून गौरविले त्या सामवेदाच्या ब्राह्मणाच्या अंतर्गत हे छांदोग्य उपनिषद येते आणि वेदांच्या चार महावाक्यांपैकी "तत्वमसि" हे सर्वपरिचित महावाक्यही याच उपनिषदातील आहे. विस्तारादृष्ट्या देखील हे उपनिषद बरेच मोठे आहे. एकून ८ अध्यायात आणि १५३ खंडात हे विभागलेले आहे.........

  • आध्यात्मिक लेख : दैवसुरसंपदविभागयोग - अध्याय १६

    भगवंतानी पंधराव्या अध्यायात क्षर म्हणजे नाशवंत सृष्टी आणि अक्षर म्हणजे अविनाशी व चैतन्यस्वरूप जीवात्मा याविषयी सांगितले आणि या दोन्हीच्या पलीकडे असणारा तो उत्तम पुरुषाला जी तत्त्वतः जाणतो तो खरा ज्ञानी! तो खरा महात्मा! ज्ञानवंत होण्यासाठी सद्गुण धारण करावे लागतात. दैवी संपत्ती वाढवावी लागते, आसुरी संपत्ती टाकावी लागते. आता ही दैवी संपत्ती कोणती? आणि आसुरी संपत्ती कोणती? हे  भगवंत या अध्यायात सांगत आहेत, त्यासाठीच हा सोळावा अध्याय!......

  • आध्यात्मिक लेख : दासनवमी दासबोध

    जीवनातील सर्व समस्यांची उकल दासबोधात केली आहे. प्रपंचातील प्रश्नांche निराकरण, प्रपंच - परमार्थ यांची सांगड घातली आहे. जीवात्मा - परमात्मा, पिंड - ब्रह्मांड, भुक्ति - मुक्ति, इहलोक - परलोक, अभ्युदय - निःश्रेयस या सर्वांचा तारतम्याने विचार केला आहे. समर्थ आपल्याला सोप्याकडून काठीणाकडे नेतात, सर्वसामान्य श्रोत्यांची नाडी ओळखली आहे.......

  • आध्यात्मिक लेख : गीतारहस्य

    अगदी रोज सकाळी आपण वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पहात असतो परंतु तेच संध्याकाळी शिळे होऊन जाते, नियमितपणे निघणारी मासिके काही महिन्यात रद्दीत जातात. काही कथा, कादंबऱ्या, लेख आपण पुनःपुन्हा वाचतो परंतु काळाचे संदर्भ बदलले की पुढच्या पिढीला ते फारसे रुचत नाहीत. परंतु चर्चा, परिसंवाद, व्याख्यानमाला यां ठिकाणी श्रोते लक्षपुर्वक ऐकून त्यावर अभ्यास करतात असे भाग्य लाभलेला एक अनमोल ग्रंथ म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडाले येथील तुरुंगात लिहिलेला ग्रंथ " गीतारहस्य"........

  • आध्यात्मिक लेख : गीता - अध्याय १५

    कुंभ जर सागरात बुडवला तर तो हळूहळू पण पूर्णपणे काठोकाठ भरतो. त्याच्या आत बाहेर, वर खाली पाण्याने भरून जातो, पूर्णता हेच त्याचे स्वरूप होऊन जाते, त्यालाच "पुर्णकुम्भ" असे म्हणतात. कुंभाला स्वतःचा एक आकार असतो, अर्थातच त्यामुळे त्याला मर्यादा येतात. मात्र महासागराला मर्यादा नाही. तो अमर्याद आहे, तो अंतर्बाह्य परिपूर्ण आहे.......

  • आध्यात्मिक लेख : गीता महात्म्य

    श्रीमद्भगवद्गीता एक अद्भुत ग्रंथ, भगवंताची वाङमयीन मूर्ती आहे, परंतु सामान्यांपासून दूर असा केवळ पूजेचा ग्रंथ आहे अशी समजूत आहे. मात्र त्याला वर्ण, आश्रम, पंथ, जातीचे बंधन नाही, तर अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे, पाश्चात्य सुद्धा भगवद्गीतेला मानतात.......

  • आध्यात्मिक लेख : गीता सप्तसूत्रे

    मनुष्य एक क्षणभरसुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. अहंकारामुळे कर्माची किंमत कमी होते. सर्व संत आपापल्या व्यवसायातच / कर्मातच परमेश्वर पाहत असत, स्वतः भगवंत युद्धभूमीवर सूर्यास्तानंतर घोड्यांच्या जखमा स्वच्छ करत, त्यांना खरारा करत, चंदी खायला घालत. " मी" ला विसरण्यातच "मी" चे मोठेपण आहे. सूर्य हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे..........

  • आध्यात्मिक लेख : गीता उत्तम भक्त

    भक्तीचा अरुंद मार्ग आहे. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च | मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ! || प्रत्येकाने आपले स्वरूप व स्वभाव ओळखून त्या भक्तिमार्गाणे वाटचाल करायची आहे. जसे की समाजात मिसळायला आवडणारे - कर्मयोगी, प्रेमरूपाने भगवंताला पाहणारे - भक्तियोगी, एकांतसेवन करायला आवडणारे - राजयोगी आणि सत्याचा शोध घेणारे - ज्ञानयोगी..........

  • आध्यात्मिक लेख : गीता वाङमयीन सौंदर्य

    अनुष्ठुभ छंदाचे महत्व, स्तब्ध / मंत्रमुग्ध करण्याची शक्ती या छंदात आहे. ३२ अक्षरे. त्रिष्टुभ छंद - ४४ अक्षरे, विविधता, सौंदर्य, आवाका. श्रीकृष्ण व अर्जुनाची विविध नावे, भगवान त्यांच्या जोड्या व औचित्य.....

  • आध्यात्मिक लेख : गीतेच्या गाभाऱ्यात

    उत्तम भक्त बाह्य स्वरूपावरून नाही तर अंतरंगावरुन ओळखायचा असतो. त्यांच्यासाठी ब्रह्म सजातीय तर प्रपंच विजातीय.. योगरतो वा भोगरतो वा...... निष्काम कर्मयोग - गीतेची देणगी.... स्वधर्म महत्वाचा - तोच आचरावा.....

  • आध्यात्मिक लेख : गुणत्रय विभाग योग - अध्याय १४

    भगवंत म्हणतात ज्याला क्षेत्रक्षेत्राचे ज्ञान आहे आहे तो खरा आत्मज्ञानी! या व्यतिरिक्त जे काही आहे ती माहिती आहे ज्ञान नव्हे. आत्मविद्या ही खरी विद्या. परमार्थाची वाटचाल करणे आणि परमार्थाची अनुभूती येणे हे केवळ आत्मविद्येने होऊ शकते, कारण या विद्या या विमुक्तये असे म्हणले आहे......

  • आध्यात्मिक लेख : हंसोपनिषद

    उप+नि+सद = उपनिषद  म्हणजे गुरूंच्या सन्निध नम्रतेने बसून ज्ञान मिळवणे. हंसोपनिषद हे शुक्ल यजुर्वेदाचे आहे. हा गौतम ऋषी आणि सनत कुमार यांच्यातील संवाद आहे. तीन वेदांमध्ये परब्रह्माला हंसा ची उपमा दिलेली आहे.......

  • आध्यात्मिक लेख : ईशावास्य उपनिषद

    माणूस जेंव्हा वसाहत करून राहू लागला तेंव्हा त्याच्या जीवनाला स्थैर्य लाभले, आणि त्याचबरोबर त्याच्या विचारांना देखील स्थिरता लाभली. रोज बदलणाऱ्या निसर्गाबद्दल त्याच्या मनात गूढ आकर्षण निर्माण झाले. प्रश्न पडू लागले, आणि त्या प्रश्नांचीउत्तरे शोधतान त्यातील काही द्रष्ट्या पुरुषांनी चिंतनाचा मार्ग स्वीकारला.....

  • आध्यात्मिक लेख : कार्यकरण श्वेतकेतू - अध्याय १५

    श्वेतकेतूचा प्रश्न - कस्मिन्नु भगवो विज्ञाते | सर्वमिदं विज्ञातं भवति ||  - मुण्डकोपनिषद्. जिथे जिथे कार्य आहे तिथे तिथे कारण आहेच. कारणं विना कार्यं न सिध्यति | कारण दिसले नाही तरी ते असतेच. अनुमान करता येते. कार्य निर्माण होण्यापूर्वी कार्याचा अभाव असला तरी कारण अस्तित्वात असतेच......

  • आध्यात्मिक लेख : केनोपनिषद

    उपनिषदे प्रमुक्याने जीवनाचा समग्र विचार करतात. जीवनाचे प्रयोजन स्पष्ट करतात. त्यानुसार मार्गक्रमण करता येते. . केन यां शब्दाने प्रारंभ झाला आहे, म्हणून हे केनोपनिषद! हे सामवेदाच्या तलवकार शाखेचे उपनिषद आहे. याचे चार खंड आहेत. पहिले दोन खंड पद्यात्मक असून त्यात शुद्ध आत्मरुपाचे वर्णन आढळते. दुसरे दोन खंड गद्यात्मक असून त्यात ईश्वराचे स्वरूप त्याची उपासना व शमदमादि साधने सांगितलेली आहेत.......

  • आध्यात्मिक लेख : केनोपनिषद १

    उपनिषद म्हणजे आचरण शास्त्र आहे. जीवनाचा प्रामुख्याने विचार करणारे आणि जीवनाचे प्रयोजन स्पष्ट करणारे ग्रंथ म्हणजे उपनिषदे आहेत. केन यां शब्दाने प्रारंभ झाला आहे, म्हणून हे केनोपनिषद! केवळ ३४ मंत्र असणारे हे लहानसे परंतु आशयगर्भ उपनिषद आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे याला दोन शांतिपाठ आहेत व दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे आद्य शंकराचार्यांनी केवळ याच उपनिषदावर वाक्यभाष्य आणि पदभाष्य अशी दोन भाष्ये केलेली आहेत.

  • आध्यात्मिक लेख : क्षेत्रक्षेत्रज्ञाविभागयोग - अध्याय १३

    १३ व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञा विषयी सविस्तर वर्णन आले आहे. क्षेत्र म्हणजे "देह" आणि क्षेत्रज्ञ म्हणजे "आत्मा". देह किंवा प्रकृती जड, विकारी, नाशवंत व क्षणभंगुर आहे. उलट क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा चेतन, नित्य, निर्गुण आणि अविनाशी असा आहे. या दोन्हीचे स्वतंत्र रूप भगवंतांनी विभाग करून सांगितले आहे. म्हणूनच यां अध्यायाला "क्षेत्रक्षेत्रज्ञाविभागयोग" असे नाव आहे. यां अध्यायात जीवात्मा परमात्मा किंवा पिंड ब्रह्मांड यांच्या एकत्वाचे निरुपण आहे.......

  • आध्यात्मिक लेख : महाभारत गीता महत्व

    रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये म्हणजे भारतीयांचे मानबिंदू आहेत. रामायण आदर्शवादी तर महाभारत वास्तववादी ग्रंथ आहे. महाभारताच्या वस्त्रामध्ये विविध रंग, विविध पोत आणि विविध पदर आहेत. परंतु याच वस्त्राला सात्त्विकतेची सुरेख झालर लावली आहे ती भगवद्गीतेने! संपूर्ण मानवजातीला बोध करणारी, स्वधर्मपालनाचे महत्व मनावर ठसवणारी, निष्काम कर्मयोगाचा परीचय करून देणारी भगवदगीता याच महाभारतात येते.......... 

  • आध्यात्मिक लेख : मांड्युकोपनिषद

    अथर्ववेदाच्या ब्राह्मणभागात आलेले हे उपनिषद! यात केवळ १२ मंत्र आहेत. परंतु अतिशय महत्वाचे असे हे उपनिषद आहे. कारण यात ॐकरोपासनेची साद्यंत चर्चा केलेली आहे. या उपनिषदाबद्दल आद्य सद्गुरु श्री शंकराचार्य म्हणतात - मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना केवळ एकच मांड्युक्य उपनिषदाचे अध्ययन पुरेसे आहे......

  • आध्यात्मिक लेख : मुण्डकोपनिषद्

    हे उपनिषद अथर्ववेदाच्या शौनक शाखेचे आहे. शरीरामध्ये मस्तक जसे महत्वाचे आहे तसे हे महत्वाचे उपनिषद आहे. मस्तकाला मुण्डक म्हणतात, म्हणून हे मुण्डकोपनिषद् हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की ज्ञानसाधना करण्यापूर्वी अविद्या नाहीशी व्हावी लागते; म्हणजेच अविद्येचे मुंडन करावे लागते. अशा अविद्यांचे मुंडन करणारे, सद्विद्येचा प्रकाश दाखवणारे हे मुण्डकोपनिषद् आहे.......

  • आध्यात्मिक लेख : मुण्डकोपनिषद् १

    प्रकाश प्रथम प्रकाशाला प्रकाशित करतो. सूर्याला सूर्याचा प्रकाश पाहता येत नाही. आत्म्याला आत्मा दिसत नाही. जीवात्मा आत्म्याला पाहू शकतो. शिखरावर उभे असताना खोलीवरून अंदाज करता येतो. परमात्मा राहून तो दिसत नाही.........

  • आध्यात्मिक लेख : ॐ

    ॐ चे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. मनुष्य दुःखाने कण्हू लागला की तो आवाज ॐ आहे. मनुष्य ऐकत असता जो हुंकार देतो तो ॐ आहे. लहान मुलगा आईला हाक मारताना मां, अम्मा, मम्मा म्हणतो तो ॐ आहे. मुस्लिम लोकं प्रार्थनेच्या शेवटी "आमीन" म्हणतात. ख्रिश्चन लोकं "आमेन" म्हणतात. परब्रह्माला "ऑम्नीप्रेझेंट - सर्वव्यापी", "ऑम्नीसिएन्ट - सर्वसाक्षी", "ऑम्नीपोटंट - सर्वशक्तिमान" म्हणतात;   ह्या विशेषणातील ऑम्नी हे ॐ चे द्योतक आहे.......

  • आध्यात्मिक लेख : प्रश्नोपनिषद्

    अथर्व वेदाच्या पिप्पलाद शाखीय ब्राह्मणामध्ये हे उपनिषद आलेले आहे. याला  ब्राह्मणोपनिषद असेही म्हणतात. सुकेशा, सत्यकाम, सौर्यायणी, आश्वलायन, भार्गव व कबन्धी असे सहा ब्रह्मनिष्ठ ऋषी आपापल्या शंका घेऊन पिप्पलाद ऋषींकडे येतात. त्यांच्या आश्रमात एक वर्ष ब्रह्मचार्य पाळून राहिल्यानंतर त्यांनी सहा प्रश्न विचारले व पिप्पलादांनी त्यांची उत्तरे दिली म्हणून याला प्रश्नोपनिषद् असे म्हणतात......

  • आध्यात्मिक लेख : पूर्णत पूर्णम उदच्यते

    पूर्णात पूर्णम उदच्यते || हे विकासाचे सूत्र आहे. विकासात नवीन काही घडवायचे नसते, आत लपून बसलेले बाहेर (उत) काढायचे (अच)असते. शांतिमंत्राचा उद्देश अध्ययनानुकुल चित्तवृत्ती निर्माण होणे एवढाच आहे.....

  • आध्यात्मिक लेख : पुरुषोत्तमयोग - अध्याय १५

    देह म्हणजे नाशिवंत क्षर आहे आणि आत्मा म्हणजे अविनाशी अक्षर आहे. आणि या दोन्हीच्या पलीकडे असलेला निरुपाधिक तिसरा उत्तम पुरुष होय. तोच परमात्मा. तो पुरुषोत्तम सदा सर्वदा आहेच. ही अनुभूती यथार्थ येणे म्हणजेच ज्ञानावस्था. हीच आत्मविद्या, ब्रह्मविद्या! यां पुरुषोत्तमाला तत्वतः जाणणे हेच गुह्यतम पारमार्थिक ज्ञान! म्हणून या अध्यायाला "पुरुषोत्तम योग" असे सार्थ नाव आहे......

  • आध्यात्मिक लेख : समर्थ रामदास स्वामी

    ज्ञानी आणि उदास | समुदायाचा हव्यास | तेणे अखंड सावकास | एकांत सेवावा || वरवर पहाता श्री समर्थ रामदास स्वामींचे हे वचन विसंगत वाटू शकते. ज्याला समुदाय एकत्र करायचा आहे. ज्याला लोकसंग्रहातून ज्ञानप्रबोधन साधायचे असेल त्याने एकांत सेवन करून कसे काय चालेल? असे आपल्याला वाटू शकते.....

  • आध्यात्मिक लेख : समर्थ रामदास स्वामी १

    कोणतेही पवित्र कार्य सुरु करताना गणेश पूजन करण्याची पद्धत आहे. सत्कार्यात विघ्न आणणारे विघ्नसंतोषी खूप असतात आणि वातावरणातही आसुरी शक्ती असतात. त्यांना हे पवित्र कर्म बघवत नाही आणि गणेश हा विघ्नहर्ता आहे. तो शिवगणांचा अधिपती आहे...

  • आध्यात्मिक लेख : सम्भवामि युगे युगे

    काले भवतु (वर्षंतु) पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी| देशोsयं क्षोभरहित: सज्जना: सन्तु निर्भया: ||  - ही विश्वप्रार्थना आहे. कोणताही देश, धर्म, पंथ, जात, संप्रदाय यांच्यासाठी नव्हे तर अखिल विश्वात शांतता नांदावी, समृद्धी यावी यासाठी विश्वंभराकडे केलेली ही व्यापक प्रार्थना आहे.....

  • आध्यात्मिक लेख : शांडिल्योपनिषद

    हे अथर्ववेदातील उपनिषद असून योगशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. हा प्रश्नोत्तर रुपी संवाद आहे - प्रश्न शांडिल्यमुनी विचारतात आणि समाधान अथर्व ऋषी करतात, अखेरीस दत्तात्रयांचे चिंतन आहे. एकूण ३ अध्याय आहेत, प्रथम अध्यायात ११ खंड यात हठयोग, मुद्रा, अष्टांगयोग चक्र. द्वितीय अध्यायात ब्रह्मविद्येचे विवेचन आणि तृतीय अध्यायात २ खंड असून निर्गुण, सगुण साकार विवेचन आहे.......

  • आध्यात्मिक लेख : श्रद्धात्रयविभाग योग - अध्याय १७

    श्रीमद्भगवतगीता अध्याय सतरावा - या अध्यायात कार्यक्रम योग सांगितला आहे. आपली वृत्ती प्रसन्न व मोकळी रहावी असे वाटत असेल तर आपण आपले वर्तन बांधून घेतले पाहिजे. मनुष्य जन्मतःच तीन संस्था घेऊन जन्म घेतो एक त्याचे शरीर, दुसरे म्हणजे समाज आणि तिसरे म्हणजे हे विशाल ब्रह्मांड किंवा ही अपार सृष्टी! ह्या तीनही संस्थांची आपल्यासाठी झीज होत असते.....

  • आध्यात्मिक लेख : श्वेताश्वतारा उपनिषद

    परमपूज्य आद्य शंकराचार्यांनी ज्या दहा उपनिषदांवर भाष्य केले आहे त्यात या उपनिषदाचा उल्लेख नाही. परंतु तरीही हे अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. वेदातील संहितेबरोबर यातील मंत्रांचे पठण केले जाते. त्यामुळे याला मंत्रोपनिषद असेही म्हणले जाते......

  • आध्यात्मिक लेख : स्वजनांशी कसे लढू

    रणभूमीवर माझ्या समोर आगदी बलाढ्य शत्रू असला तरी माझे बाहू स्फुरण पावतात. त्यावर जय मिळवण्याचे आव्हान मी स्वीकारतो आणि सिद्ध करतो. परंतु इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. हे श्रीकृष्णा, तू तर मला माझ्या आप्त स्वकीयांशी लढायला सांगतो आहेस. हे महापाप आहे. मला यात अडकवू नकोस.......

  • आध्यात्मिक लेख : तैत्तिरीय उपनिषद

    यजुर्वेदाचे दोन भाग आहेत - कृष्ण यजु व शुक्ल यजु. महर्षी वेदव्यासांचे शिष्य वैशंपायन यांच्याकडे यजुर्वेदाच्या अध्ययन - अध्यापनाची जवाबदारी होती. त्यांनी यजुर्वेदाच्या 27 शाखांची रचना करून शिष्यांना यजुर्वेद शिकवला. काही कारणास्तव अपमानित झालेल्या याज्ञवल्कांनी वैशंपायनांकडून शिकलेला यजुर्वेद ओकला, म्हणून तो कृष्ण झाला. वैशंपायनांच्या इतर शिष्यांनी तितर पक्ष्यांची रूपे घेऊन तो टिपला, खाऊन टाकला. म्हणून या भागाला तैत्तिरीय उपनिषद (कृष्ण यजुर्वेद) म्हणतात.......

  • आध्यात्मिक लेख : तुमची अभिवृद्धी होईल

    परमेश्वराने ही विविध आकार, रंग-रूपाने युक्त अशी बहुरत्ना वसुंधरा निर्माण केली. इथे उत्तुंग पर्वत आहेत तसेच अथांग महासागरही आहेत. सागराची खोली जशी मनात धडकी भरवते तसेच खळखळ वाहणारे निर्झर, नद्या, ओढे, सरोवरे मनाला मोहित करतात......

  • आध्यात्मिक लेख : विभूती योग - अध्याय १०

    श्रीमद्भगवद्गीतेच्या मध्यावर भगवंतांनी हा विभूति योग सांगितला आहे. नवव्या अध्यायात राजविद्या राजगुह्ययोग सांगितला आहे. भगवंत म्हणतात -  मया ततमिदं सर्वं जगद व्यक्तमूर्तीना| - म्हणजेच मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापले आहे. यां विधानाचा विस्तार म्हणजे हा विभूतियोग असे म्हणता येईल......

  • आध्यात्मिक लेख : विश्वरूप दर्शन योग - अध्याय ११

    या अध्यायाला तीर्थस्थानाचे पावित्र्य आहे. या अध्यायात शांत, अद्भुत, रौद्र भयानक इत्यादी रसांचा आविष्कार आहे. या अध्यायात सक्षात्काराचे विवेचन आहे. म्हणून या अध्यायाला आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे. ....

     

प्रकरण ग्रंथ
  • प्रकरण ग्रंथ : अपरोक्षानुभूति

    ओंकारस्वरूपी परमानंद - गुरु - ईश्वर, सर्वव्यापक व सर्व लोकांना कारण अशा त्या श्रीहरीला मी नमस्कार करते. मंगलचरण हे ॐ, अथ, स्वस्ती अशा शुभ शब्दाने सुरुवात केलेले वंदन असते. अनुभव आणि अनुभूतिप्रमाणेच मोक्ष व मुक्ति यामध्ये सुक्ष्म भेद आहे...

  • प्रकरण ग्रंथ : आत्माराम भाग १

    माणसाला कर्मे करायला आवडतात पण विचार नकोसा वाटतो. प्रापंचिक मनुष्य केवळ प्रपंचाचाच विचार करतो. कर्माने चित्त शुद्ध होते. परंतु वस्तूची उपलब्धी होत नाही. म्हणजेच मी आत्माराम अशी प्रचिती काही केल्या येत नाही. "आत्माराम" आपल्याला विचार करायला शिकवते आणि विचार कशाचा करायचा हेही सांगते.....

  • प्रकरण ग्रंथ : आत्माराम भाग २

    माणसाला कर्मे करायला आवडतात पण विचार नकोसा वाटतो. प्रापंचिक मनुष्य केवळ प्रपंचाचाच विचार करतो. कर्माने चित्त शुद्ध होते. परंतु वस्तूची उपलब्धी होत नाही. म्हणजेच मी आत्माराम अशी प्रचिती काही केल्या येत नाही. "आत्माराम" आपल्याला विचार करायला शिकवते आणि विचार कशाचा करायचा हेही सांगते.....

  • प्रकरण ग्रंथ : आत्माराम भाग ३

    माणसाला कर्मे करायला आवडतात पण विचार नकोसा वाटतो. प्रापंचिक मनुष्य केवळ प्रपंचाचाच विचार करतो. कर्माने चित्त शुद्ध होते. परंतु वस्तूची उपलब्धी होत नाही. म्हणजेच मी आत्माराम अशी प्रचिती काही केल्या येत नाही. "आत्माराम" आपल्याला विचार करायला शिकवते आणि विचार कशाचा करायचा हेही सांगते.....

  • प्रकरण ग्रंथ : गुरुगीता

    श्री सद्गुरूंचे माहात्म्य अनेकांनी अनेक प्रकारे व्यक्त केलेले आहे. प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षादेखील सद्गुरु हे श्रेष्ठ मानले जातात. गुरु ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आत्मा, गुरु व देव हे तिन्ही तत्वतः एकरूपच आहेत, हा आणि अशा प्रकारचे अनेक सिद्धांत ज्या मध्ये मांडले आहेत असा ग्रंथ म्हणजे गुरुगीता!....

  • प्रकरण ग्रंथ : गुरुगीता १

    ॐ अस्य श्री गुरुगीता स्तोत्रमंत्रस्य..... या मंत्राचे द्रष्टे ऋषी भगवान सदाशिव, या स्तोत्राची देवता श्री गुरुरूपी परमात्मा, यां मंत्राचे बीज 'हं' हा वर्ण आहे, तर शक्ती 'स:' वर्ण आहे. अर्थात "हंस:" हे युगलवर्णरूप म्हणजेच मंत्राचे सार व शक्ती आहेत. आत्मा, गुरु व देव हे एकरूप आहेत हा सिद्धांत आहे. हे स्तोत्र म्हणजे गुरुमहाती सांगणारा खजिना आहे.......

  • प्रकरण ग्रंथ : हरिमीडे

    भगवद पूज्यपाद श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेले हे मत्तमयुर वृत्तातील हे हरिमिडे (हरि स्तुती) स्तोत्रही अतिशय महत्वाचे व उत्तम मानले जाते. उपनिषदातील महत्त्वाच्या भागाचे वर्णन यात आढळते. या स्तोत्रामध्ये भक्ती व तत्त्वज्ञान यांचा मधुर मिलाफ पहायला मिळतो. स्वस्वरूपाच्या आविष्काराने जीवांची सर्व दुःखे हरण करणारा तो हरि म्हणजेच परब्रह्म परमात्मा!.....

  • प्रकरण ग्रंथ : हस्तामलक स्तोत्रम

    आचार्यांनी विचारले, बाळा तू कोण आहेस? कोणाचा आहेस? तुला कोठे जायचे आहे? तुझे नाव काय? तू कुठून आला आहेस? बाळ, माझ्या संतोषासाठी तू यां विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे, तुझ्याकडे पाहून मला मोठा संतोष वाटतो आहे, तू संतोष वाढवणारा आहेस. यावर पृथ्वीधराने उत्तर दिले........

  • प्रकरण ग्रंथ : जाग्रत जाग्रत

    कुणी कुणाची नसते माता नसतो पिता कुणीही| भाऊ सख्खा जुळा चुलत वा नसे कुणास कुणीही|| द्रव्य नसे वा घरही कुणाचे ठसावा निजमनि नित्य | व्हा जागे व्हा जागे सावध जाणुनि अबाध्य सत्य ||......

  • प्रकरण ग्रंथ : जीवनमुक्तानंदलहरी

    जीवन्मुक्त कोण? स्थितप्रज्ञ - अंतर. जीवनातून मुक्त नव्हे तर जीवन जगात असताना मुक्त! प्रपंचात राहून, सर्व भोग अनासक्तवृत्तीने घेत असलेला. त्याच्या भोवती प्रपंच असूनही यां जीवन्मुक्ताला त्याचे विस्मरण झालेले असते. असून नसल्यासारखा! कमलपत्रा प्रमाणे अलिप्तता व सौंदर्य यांचा मिलाफ.......

  • प्रकरण ग्रंथ : कौपीन पंचकम

    सर्वसाधारणपणे व्यवहारात भाग्यवान कोणाला म्हणले जाते? ज्यांच्याकडे घरदार, धनदौलत, मुलेबाळे, उत्तम पत्नी, मानमान्यता, विद्वत्ता, आरोग्य आहे तो भाग्यवान समजला जातो. परंतु हे काही खऱ्या भाग्याचे लक्षण नव्हे, कारण हे सर्व असूनही जर ज्ञान, वैराग्य, भक्ती, गुरुकृपा नसेल तर तो करंटाच समजावा.......

  • प्रकरण ग्रंथ : महाबल पंचकम

    ज्याची हनुवटी देवराज इंद्राने केलेल्या वज्राघाताने उमटलेल्या चिन्हाच्या शोभेने प्रकाशित होते. ज्याचे शरीर आकाशात उड्डाण करताना अंगकांति, रत्नालंकार, दिव्यवस्त्र या सर्वांच्या एकत्रित रंगसंगतीतून इंद्रधनुष्याच्या प्रभे प्रमाणे भासते. ज्याचे पुच्छ इंद्र्ध्वजाप्रमाणे उंच उभारलेले आहे. त्या माता अंजना आणि वायुदेव यांच्या पुत्राला महाबली हनुमंताला मी भजतो.......

  • प्रकरण ग्रंथ : मनाचे श्लोक(मनोबोध) विवेचन

    श्री समर्थांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि संन्यास, परोपकार आणि अनासक्ती, एकांत आणि लोकांत याचा समतोल साधल्याने त्यांचे जीवन सत्पुरुषांना सुद्धा आदर्शवत झाले आहे. "रामच कर्ता आहे" अशी १००% खरी भावना बाळगल्याने मोठेपणाच्या जाळ्यात ते आडकले नाहीत. ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य यांचा भरपूर साठा असून अखेरच्या क्षणापर्यंत ते "रामाचा दास" म्हणूनच मिरवले.......

  • प्रकरण ग्रंथ : मनाचे श्लोक १ ते ५०

    गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥.....

  • प्रकरण ग्रंथ : मनाचे श्लोक ५१ ते १००

    मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥.....

  • प्रकरण ग्रंथ : मनाचे श्लोक १०१ ते १५०

    जया नावडे नाम त्या यम जाची। विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥ म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे। मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥......

  • प्रकरण ग्रंथ : मनाचे श्लोक १५१ ते २०५

    खरें शोधितां शोधितां शोधिताहे। मना बोधिता बोधिता बोधिताहे॥ परी सर्वही सज्जनाचेनि योगे। बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥.........

  • प्रकरण ग्रंथ : मणिरत्न माला

    आद्य सद्गुरु श्री शंकराचार्य रचित ही एक प्रश्नोत्तरी माला आहे, यातील प्रत्येक प्रश्न आणि उत्तरावर मन:पूर्वक विचार करणे आवश्यक आहे. या अपार विश्वरूपी समुद्रात माझ्यासारख्या बुडणाऱ्याला काय आधार आहे....

  • प्रकरण ग्रंथ : शंकराचार्य वंदना

    आचार्य म्हणजे एकत्व| आचार्य म्हणजे अभेदत्व| आचार्य म्हणजे समानत्व| आचार्य म्हणजे साक्षत ज्ञान|| मुक्तीचा सदा जयजयकार| आत्मतेजाचाजणू सागर| वंदिले मी आदि शंकर| कलियुगातील ज्ञानावतार||......

  • प्रकरण ग्रंथ : उपनिषद

    उपनिषद हा अन्य ग्रंथाप्रमाणे केवळ एक ग्रंथ नाही. ती जड अशी विद्या नाही. इतकेच नाही तर उपनिषद म्हणजे नुसते शब्द सुद्धा नाहीत आणि असलेच तर ते श्रुतींचे शब्द आहेत. गुरु शब्द उच्चारतात. शब्द विसरून जातात, परंतु शब्द संपले तरी त्यातून प्रतिपादन केलेले ज्ञान लोप पावत नाही......

  • प्रकरण ग्रंथ : उपनिषदांची ओळख

    आपल्या अवतीभवती असणारी ही सृष्टी विविधरंगी आहे आणि तरीसुद्धा या सर्वांमध्ये काहीतरी समान धागा आहे. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील, बदलणारी आहे. कालची कळी आज फूल होते. आजचे फूल उद्या फळात रूपांतरित होते. फळे पिकतात, गळून पडतात. पुन्हा नवी पालवी येते.....

  • प्रकरण ग्रंथ : वैराग्य शतक

    संस्कृत वाड्मयात नीतिशतक, शृंगारशतक, आणि वैराग्यशतक आशी तीन शतके प्रसिद्ध आहेत. यांना सामान्यतः शतक असे म्हणले जात असले तरी त्यातील श्लोकसंख्या नेमकी शंभरच असेल असे नाही. ती कमी-जास्त ही असू शकते. मात्र वैराग्यशतकातील श्लोकसंख्या बरोबर शंभर आहे. या तीनही शतकांचा रचयिता भर्तृहरी आहे......

  • प्रकरण ग्रंथ : विवेकचुडामणी भाग १

    आद्य सद्गुरु श्री शंकराचार्य - भारतीय तत्त्वज्ञानक्षेत्रतील महान अध्वर्यू! अद्वैत तत्वज्ञानाचे प्रणेते - पुरस्कर्ते! ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः| असा विश्वास असणारे तत्वज्ञ! आयुष्यभर याच मताचा प्रचार व प्रसार, पुरस्कार त्यांनी केला....

  • प्रकरण ग्रंथ : विवेकचुडामणी भाग २

    आद्य सद्गुरु श्री शंकराचार्य - भारतीय तत्त्वज्ञानक्षेत्रतील महान अध्वर्यू! अद्वैत तत्वज्ञानाचे प्रणेते - पुरस्कर्ते! ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः| असा विश्वास असणारे तत्वज्ञ! आयुष्यभर याच मताचा प्रचार व प्रसार, पुरस्कार त्यांनी केला....

  • प्रकरण ग्रंथ : विवेकचुडामणी भाग ३

    आद्य सद्गुरु श्री शंकराचार्य - भारतीय तत्त्वज्ञानक्षेत्रतील महान अध्वर्यू! अद्वैत तत्वज्ञानाचे प्रणेते - पुरस्कर्ते! ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः| असा विश्वास असणारे तत्वज्ञ! आयुष्यभर याच मताचा प्रचार व प्रसार, पुरस्कार त्यांनी केला....

स्तोत्र
  • स्तोत्र : अर्धनारीश्वर स्तोत्रम

    अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे.  संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते. म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णास्तोत्र हे अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आहे. आदी शंकराचार्य आपल्या स्तोत्रात म्हणतात, हे अन्नपूर्णे, तू व्यापक आहेस. तू सर्वजनांची स्वामिनी आहेस. तू नेहमीच कल्याण करणारी आहेस. तू शक्ती देणारी आहेस, आरोग्य देणारी आहेस................

  • स्तोत्र : अन्नपूर्णा स्तोत्रम

    अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे.  संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते. म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णास्तोत्र हे अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आहे. आदी शंकराचार्य आपल्या स्तोत्रात म्हणतात, हे अन्नपूर्णे, तू व्यापक आहेस. तू सर्वजनांची स्वामिनी आहेस. तू नेहमीच कल्याण करणारी आहेस. तू शक्ती देणारी आहेस, आरोग्य देणारी आहेस................

  • स्तोत्र : अर्धनारी नटेश्वर

    अर्धनारीनटेश्वर हे शिव पार्वतीचे संयुक्त रूप आहे. यात साधारणत: उजवा भाग हा शिवाचा असतो व डावा भाग पार्वती(उमे)चा असतो. अर्धनारीनटेश्वर या रूपाबद्दल पुराणसाहित्यात वर्णन आदळून येते. पुरुष आणि प्रकृती या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेतील दोन भिन्न तत्वांचे प्रतीक म्हणून शिव आणि पार्वती या दोन देवता ओळखल्या जातात. अर्धनारीनटेश्वर या रूपात त्यांचे अभिन्नत्व दाखविले जाते. या रूपातून शिवतत्वाचे सर्वसमावेशकत्वसुद्धा दाखविले जाते......

  • स्तोत्र : गणपती स्तव:

     

    ऋषिरुवाच - अजं निर्विकल्पं निराहरारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णम् । परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम ।।1।।.......
     
  • स्तोत्र : गुर्वष्टकम्

    आरोग्यसंपन्न, सुदृढ, देखणे व कमनीय शरीर मिळाले. सुंदर व सुडौल पत्नी लाभली. दृष्ट लागण्यासारखे यश मिळाले. डोंगरा एवढ्या धनाच्या राशी संपादन केल्या आणि मन जर श्री गुरूचरणाशी सुस्थिर नसेल तर या सगळ्याचा काय उपयोग? त्याने कितीसे सुख लाभेल? जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल का? पुढे काय?......

  • स्तोत्र : उमामहेश्वर स्तोत्रम

    ही सृष्टी कशी निर्माण झाली? यां सृष्टीचे मूळ कारण काय? हा मानवी मनातील चिरंजीव प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी अनेक बुद्धिवंतांनी आपली बुद्धि खर्ची घातली आहे. अध्यात्मवादी, वास्तववादी किंवा जडवादी या सर्वांची जिज्ञासा जागृत होऊन त्यांनी त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे......

  • स्तोत्र : मनीषा पंचकम

    जगद्गुरु प. पू. आद्य श्री शंकराचार्य ज्यावेळी काशीक्षेत्री वास्तव्यास होते त्या कालखंडात अनेक अद्भुत घटना घडल्या आचार्यांच्या मनात अद्वैत वादाचा प्रसार हा एकच ध्यास होता, त्यासाठी ते सद्गुरूंच्या आदेशानुसार काशीक्षेत्री आलेले होते. असेच एकदा आचार्य शिष्यांसह एका अरुंद वाटेने घाटावर स्नानासाठी जात असताना प्रत्यक्ष शिवशंकराने चांडाळ रुपात येऊन मंगल दर्शन देऊन उपदेश केला. त्यावेळी आचार्यांना हे स्तोत्र स्फुरले......

  • स्तोत्र : नटराज स्त्रोत्रम
    अथ चरणशृंगरहित श्री नटराज स्तोत्रं - सदंचित-मुदंचित निकुंचित पदं झलझलं-चलित मंजु कटकम् । पतंजलि दृगंजन-मनंजन-मचंचलपदं जनन भंजन करम् । कदंबरुचिमंबरवसं परममंबुद कदंब कविडंबक गलम् चिदंबुधि मणिं बुध हृदंबुज रविं पर चिदंबर नटं हृदि भज ॥ 1 ॥....
  • स्तोत्र : नीलसरस्वती स्त्रोत्रम
    घोररूपे महारावे सर्व शत्रु भयङ्करि। भक्तेभ्यो वरदे देवि त्राहि मां शरणागतम्।।१।।
    ॐ सुरसुरार्चिते देवि सिद्धगन्धर्वसेविते। जाड्यपापहरे देवि त्राहि मां शरणागतम्।।२।।...
  • स्तोत्र : परा पूजा

    परापूजा - हे स्तोत्र आचार्यांच्या वाङमय स्तोत्रावलीतील आहे. अशाच प्रकारचे अजून एक स्तोत्र निर्गुण मानसपूजा यां नावाने आहे. याचाच पुढील टप्पा / उत्तरार्ध म्हणजे परापूजा, या मध्ये श्रुति स्मृति पुराणांचे दाखले आढळतात. पण मुळात पूजा कशासाठी करायची? आजकाल जीवनात पूजेचे स्थान.... सर्वात दुर्लक्षित काम... उरकून टाकणे ही प्रवृत्ती.....

  • स्तोत्र : परा पूजा १

    श्रीमद् शंकराचार्य - सिद्धांत, विचारधन, स्तोत्रवैभव, ग्रंथवैभव - हे सर्वांपर्यंत पोहोचायला हवे. ही आर्यांची श्रीमंती आहे. आर्य म्हणजे सुसंस्कृत! स्वतःला उन्नत्त करण्याची प्रबळ इच्छा असणारी कोणत्याही जाति-धर्म-पंथ-संप्रदायाची व्यक्ति! स्त्री, पुरुष, सवर्ण, शुद्र, श्रीमंत, गरीब कोणेही! आपलेच विचार अधिक प्रगल्भ, अधिक व्यापक, सखोल होण्यासाठी ही स्तोत्रे लाभदायक ठरतात.......

  • स्तोत्र : पार्वती लास्यम्

    शशांक शेखर अशा भगवान शंकराच्या उज्वल स्मितहास्याच्या किरणांच्या माळेमध्ये शोभून दिसणाऱ्या विनोदातून जो मोदारूपी सागर उचंबळतो आहे त्यात विहार करण्यासाठी उत्सुक असणारी पार्वती........ 

  • स्तोत्र : साधना पंचकम

    मुमुक्षुने वेदांचे निरंतर अध्ययन व पठण करावे. वेदात प्रतिपाद्लेल्या स्वकर्माचे नित्यनेमाने अनुष्ठान करावे. त्या कर्माने ईश्वराची विधिवत पूजा करावी. काम्यकर्मातील बुद्धिचा त्याग करावा. सर्व पापांच्या संचयाचा त्याग करावा. अर्थात सर्व पापे धुवून टाकावीत. संसार्सुखातील दोषांचे सतत चिंतन करावे. म्हणजेच विषयसुखातील मर्यादांचे चिंतन करावे.....

  • स्तोत्र : सर्वेश्वर मानसपूजा

    सर्व चराचर भरूनी उरला त्या तुजला प्रेमळा | कसे आवाहन करू मंगला।।१।। तुजविण कोण थार जगाला सर्वत्री व्यापला | आसना काय देऊ बा तुला ।।२।।....

  • स्तोत्र : शिवतांडव स्त्रोत्रम

    जटाजूटांच्या जंगलामधून निघालेली गंगा तिच्या प्रवाहाने पवित्र करते अशा गळ्यामध्ये मोठमोठ्या सर्पांच्या माळा लटकवून डमरुणे डम डम अशा शब्दांनी युक्त प्रचंड ध्वनि करत तांडवनृत्य करणारा शिवशंकर आमचे कल्याण करो....

  • स्तोत्र : सुभाषित सरिता

    सर्व भाषांची जननी असणारी संस्कृत भाषा ही देववाणी म्हणून मानली जाते. अतिशय प्राचीन असणारी ही गीर्वाण वाणी अतिशय समृद्ध, संपन्न आहे. एका शब्दाला अनेक प्रतिशब्द आहेत. आणि ते त्यातील अनेक छटा दर्शवतात. म्हणजे संख्यात्मक विचार केला किंवा अर्थाच्या दृष्टीने विचार केला तरी संस्कृत च्या तोडीची दुसरी भाषाच नाही.......

  • स्तोत्र : वैराग्य पंचकम

    उदरातील अग्निला शांत करण्यासाठी शेतात पीक कापणी झाल्यानंतर सांडलेले (उरलेले) दाणे पुरेसे नाहीत का? सरोवरातील पसाभर (ओंजळभर) पाणी समाधान (तृप्ति) देऊ शकत नाही काय? कोणत्याही प्रयत्नांशिवाय रस्त्यावर पडलेले चिरगूटाप्रमाणे असणारे अल्पसे वस्त्र देखील पुरेसे नाही काय? तर मग विबुधजन (विशेष शहाणे / बुद्धीकडे पाठ फिरवणारे) पोटाच्या खळगीसाठी हीन राजांचे गुणगान का करत असावेत बरे?.......

  • स्तोत्र : यमुनाष्टकम

    मुरारि (विष्णू) ची जशी सावळी काया आहे तसा काळा वर्ण असणारी (पाण्याचा रंग काळा) आणि तो अलंकाराप्रमाणे मिरवणारी अशी ही यमुना आहे. काळा रंग हा संग्राहक आहे. शैत्यापासून रक्षण करणारा आहे. ही यमुना इतकी सामर्थशाली आहे की स्वर्गदेखील तिच्यापुढे फिका पडतो......

  • स्तोत्र : प्रार्थना स्तोत्र (मिश्र)

    प्रार्थना स्तोत्र (मिश्र)

  • स्तोत्र : श्री स्वामी समर्थ तारकमंत्र

    श्री स्वामी समर्थ तारकमंत्र

  • स्तोत्र : महाविष्णु कीर्ती स्तोत्र

    महाविष्णु कीर्ती स्तोत्र

  • स्तोत्र : श्री स्वामी समर्थ अष्टक

    श्री स्वामी समर्थ अष्टक

  • स्तोत्र : दासबोध (मिश्र) स्तोत्र

    दासबोध (मिश्र) स्तोत्र

  • स्तोत्र : श्री राम आरती स्तोत्र

    श्री राम आरती स्तोत्र

  • स्तोत्र : चिडिया और चुरुगन (हिंदी कविता)

    चिडिया और चुरुगन (हिंदी कविता)

सुभाषितमाला
ललित लेख
  • ललित लेख : आनंदी आजी आजोबा

    आवडती भारी मला माझे आजोबा | केस त्यांचे पिकलेले | गुढग्यात वाकलेले | ओटीवरी झोका घेती माझे आजोबा ||... असे एक बालगीत सुमारे ५० वर्षांपूर्वी फार लोकप्रिय होते. घराघरातील आजोबा असेच असायचे. पिकलेले केस, कमरेत वाकून काठी घेऊन चालणारे आजोबा. आज मात्र अशी परिस्थिती .....

  • ललित लेख : तथास्तु

    मज दीनाला, दासाला मुक्तिचा लाभ व्हावा अशी आर्जवाने मी सतत प्रार्थना गणराजाच्या चरणी करत आहे. हे महापुरुषांनो आपण माझी ही प्रार्थना फलद्रूप व्हावी म्हणून तथास्तु असा त्रिवार उचार करीत मला आशीर्वाद द्या.....

  • ललित लेख : अयोध्या मनुनिर्मित नगरी

    शरयू नदीच्या तीरावर कोशल नावाचा धनधान्याने संपन्न, समृद्ध असा देश होता. या देशातील ही प्रसिद्ध अशी अयोध्यानगरी स्वतः मनुने वसवली आहे असे म्हणले जाते. अत्यंत शोभायमान अशी ही विस्तीर्ण नागरी बारा योजने लांब व तीन योजने रुंद अशी होती. स्वर्गात जशी देवेंद्राची अमरावती तशीच पृथ्वीवर अयोध्या समजली जात असे...

  • ललित लेख : गीत रामायण

    आपली भारतीय संस्कृती ही रामायण महाभारताच्या स्तन्यावर पोसली आहे. रामायण - महाभारत हे आपल्या धर्मजीवनाचे, संस्कृतीचे आधारस्तंभच आहेत आणि त्यातही राम कथेला अपूर्व स्थान आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम, एकपत्नी, एकवचनी, एकबाणी राम हा आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. रामकथा, कृष्णकथा ऐकली नाही अशी व्यक्ती भारतात शोधूनही सापडणार नाही....

  • ललित लेख : गीतेने मला काय शिकावले

    भगवद्गीतेचा परिसस्पर्श होण्यापूर्वीची मी आणि आत्ताची मी यामध्ये खूप अंतर आहे. कारण आज मी जी काही आहे ती केवळ अन केवळ या गीतामातेमुळेच घडले आहे. जणू सुरवंटाचे फुलपाखरु व्हावे तसा माझ्यात अमुलाग्र बदल झाला आहे....

  • ललित लेख : महिलोन्नती

    जिथे स्त्रियांचा गौरव केला जातो ते स्थान देवांनाही प्रिय असते. देवता तेथेच निवास करतात आणि जिथे स्त्रियांचा गौरव केला जात नाही तिथे सर्व क्रिया निष्फळ ठरतात. या वस्तूस्थितीची जाण असणारे राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत मातृत्वाला सन्मानाचे स्थान देताना ग्रामगीतेतील विसावा अध्याय आपली आई माय मंजुळेला अर्पण करतात........

  • ललित लेख : मनाचे श्लोक आणि व्यक्तीविकास

    जितं जगत केन? मनो हि येन.... आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य म्हणतात - एकवेळ बाहेरच्या जगावर विजय मिळवणे सोपे आहे पण आपलेच मन ताब्यात ठेवणे अतिशय कठीण आहे. आणि म्हणूनच ज्यांनी स्वतःचे मन जिंकले त्यांनी जग जिंकले असे समजा. समर्थ रामदासस्वामी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. शिवाय ते हाडाचे शिक्षक होते, त्यामुळे यां नाठाळ मनाला चुचकारून, गोड बोलून कसे वळवावे याचे मर्म त्यांना पुरते उमगले होते.....

  • ललित लेख : मृत्यु कबीरदासांच्या नजरेतुन

    साधारण १५ व्या शतकात भारतात सर्वत्र अंधश्रद्धा, गैरसमजुती, कर्मकांड, रूढी, परंपरा, अंधविश्वास यांचा समाजावर फार मोठा परिणाम झाला होता. समाज चुकीच्या मार्गाने चालला होता. यामुळे समाजातील काही विवेकी लोक व्यथित झाले; त्यांनी या गैरसमजांविरुद्ध लढा दिला आणि समाजप्रबोधन केले. त्यापैकी एक थोर संत म्हणजे कबीरदासजी!

  • ललित लेख : मूर्तिपूजा पांडुरंगशास्त्री आठवले

    पाश्चात्य लोकांचे तत्त्वज्ञान हे प्रामुख्याने बौद्धिकतेवर आधारलेले आहे. मात्र भारतीयांच्या दृष्टीने तत्त्वज्ञान ही केवळ जीवनाची दृष्टी नसून तो जगण्याचा मार्ग आहे. पाश्चात्य संत निकोलसच्या तत्वतः दृष्टिकोनातून हिंदूंमध्ये जसे मूर्तीपूजेला महत्व आहे, मूर्तिपूजा हे अनन्यसाधारण तत्व आहे तसेच निकोलसच्या आयकॉन ची ध्यानयोगातील भूमिका यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे....

  • ललित लेख : प्रवासिनी प्रतिमा

    खरंच आहे! भटकंतीची खरी आवड असणाऱ्यांना महिनाभर काही घरात स्वस्थ बसवत नाही. वेगवेगळी अनवट ठिकाणे त्यांना साद घालतच असतात. एक bag रिकामी होऊन जागेवर जाईपर्यंत पुढची bag भरायची वेळ येते आणि प्रत्येकवेळी प्रवासाहून परतताना मनाच्या गाठोड्यात नवनव्या अनुभवांची भर पडत जाते......

  • ललित लेख : संख्या आणि संज्ञा

    परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना अनेक ठिकाणी मन संभ्रमित होते. मार्ग नीट समाजात नाही. दिशांचे भान उरत नाही. किती अंतर चालून आलो आणि पुढे किती अंतर जायचे आहे याचा नीटसा अंदाज येत नाही. कोणाला विचारायची सोय नसते कारण ही उत्तरे ज्याची त्यानेच शोधायची असतात. प्रत्येक वेळेस मार्गदर्शक गुरु भेटतीलच असे नाही.....

  • ललित लेख : संतांची सामाजिक समरसता

    आपल्या अवतीभवती असणाऱ्या समाजाची दुरवस्था पाहून ज्याचे अंतःकरण द्रवते अशा समाजाच्या उन्नत्तीसाठी जो आपले तन मन धन अर्पण करतो तोच खरा संत. अशी जर संतपदाची व्याख्या केळी तर ती चपखलपणे लागू होईल असे संत म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!.... 

  • ललित लेख : शिवराय

    शिवरायाचे आठवावे स्वरूप| शिवरायाचा आठवावा साक्षेप| शिवरायाचा आठवावा प्रताप| भूमंडळी|| छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्यकर्ते नव्हते तर राज्यसाधक होते. जनता जनार्दनाची सेवा हा त्यांचा धर्म होता. मराठा तितुका मेळवण्याचे व आपला महाराष्ट्रधर्म वाढवण्याचे काम शिवछत्रपतींनी हाती घेतलेले होते......

  • ललित लेख : योग साधना

    भगवान श्रीकृष्ण धनुर्धर अर्जुनाला "योगी हो" अशी आज्ञा देतात. परंतु तो नेमका कोणता योग? असा विचार मनात आला. कारण भगवद्गीतेत तर १८ अध्यायांमध्ये १८ योग सांगितले आहेत. परंतु विचारला चालना मिळाली आणि त्या शब्दाच्या मुळाशी जायचे ठरवले.........

  • ललित लेख : पूर्वजन्म आणि पुनर्जन्म

    भारतीय तत्वज्ञानाला हजारो वर्षांची दिव्य परंपरा लाभली आहे. जिज्ञासु वृत्तीने आपल्या ऋषींनी निसर्गाचे, सूर्य, तारे, ग्रह, नक्षत्रांचेबारकाईने निरीक्षण केले. त्यातून त्यांना या सृष्टीचक्राचे ज्ञान झाले. सखोल चिंतनातून त्यांना तरल अवस्था प्राप्त झाली. त्यातून अनेक ज्ञात, अज्ञात, अव्यक्त घटनांच्या मागील रहस्य त्यांनी जाणून घेतले.......

  • ललित लेख : भगवदगीता सर्वांसाठी

    श्रीमद्भगवद्गीता हा अद्भुत ग्रंथ केवळ ज्ञानी, विद्वान पंडितांचा आहे हा गैरसमज प्रथम डोक्यातून काढून टाकायला हवा. गीता ही  अगदी सर्वसमान्य लोकांसाठी आहे. मुळात तो केवळ एक तत्वज्ञानाचा ग्रंथ नाही तर आचरणाचा ग्रंथ आहे. गीता ही सर्वाना सामावून घेणारी, आपलेसे करणारी आहे.......

  • ललित लेख : ज्ञानेश्वरीतील कर्मयोग
    स्वधर्म जो बापा । तोचि नित्य यज्ञ जाण पा।
    म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ असे अभिवचन ज्या अध्यायात भगवंत अर्जुनाला देतात हो हा कर्मयोग! खरं तर अर्जुनाच्या निमित्ताने अखिल मानवजातीला आचरणाचा जणू मूलमंत्र भगवान देत आहेत......
  • ललित लेख : सत्यं परं धीमहि

    सद्गुरूंची महति प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षाही अधिक आहे कारण ईश्वरप्राप्तिचा मार्ग दाखवणारे सद्गुरूच असतात. गुरु म्हणजे कोणी विशीष्ट व्यक्ती नाही तर ते तत्व आहे. त्यामुळेच गुरुंचे बाह्यरूप जरी भिन्न भिन्न भासत असले तरी अंतर्यामी असणारे गुरुतत्व एकच असते.......